एकरी सुमारे एक कोटी रुपये मिळणार (Samruddhi Mahamarg Smart City)
- जयपूर भांबर्डा व बनगाव येथील शेतकऱ्यांच्या मालकीची सुमारे साडेचार हेक्टर जमीन भूसंपादन करून हा रस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- या शेतकन्यांनी जमिनीचा योग्य मोबदला मिळाल्याशिवाय भूसंपादन करू देणार नाही, अशी भूमिका घेतली होती.
- उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या बाबत महाराष्ट्र इंडस्ट्रीयल टाऊनशिप लिमिटेडला (एमआयटीएल) सूचना दिल्या होत्या.
- त्यानंतर एमआयटीएलने मोबदल्यासाठी 11 कोटी 83 लाख 64 हजार 275 रुपये मंजूर केले.
- या निधीचा धनादेश एमआयटीएलने 8 फेब्रुवारी रोजी एमआयडीसीला दिला आहे.